राजधानी रायगडचे वर्णन - थाँमस निकोल्स
23 मे 1673 रोजी थाँमस निकोल्स रायगड वर आला होता. हिंदु-दुर्ग रायगड विषयी तो लिहीतो-
"सकाऴी त्या उंच टेकडीवर आम्ही गेलो. वाटेत अनेक ठिकाणी पायरया तयार केल्या होत्या आणि पुढे दरवाज्या जवळ गेलो असता तेथील पायरी पक्क्या खडकात खोदलेल्या आहेत. जेथे टेकडीला निसर्गत: अभेदता नाही तेथे 24 फुट उंचीची भिंत किंवा तट बांधला आहे आणि भिंती पासुन 40 फुटांवर लगेच दुसरी भिंत बांधली आहे.
जर शत्रुने पहिली भिंत पार केली तर तर त्यांना हकलुन लावान्यासाठी दुसरी भिंत तयारच होती. अशा प्रकारे हा किल्ला ईतका दुर्गम बनवला आहे कि जर रसदेचा पुरवठा झाल्यास हा किल्ला अगदी अल्प शिबंदीच्या सहाय्याने सर्व जगाविरुद्ध लढु शकेल.”
—थाँमस निकोल्स, इंग्रज वकिल
सौजन्य : शिवरायांचा शिलेदार
No comments:
Post a Comment