पाकिस्तान व अफगाणिस्तान च्या सीमेवरील हाच तो अटक चा किल्ला जिथे मराठ्यांनी भगवा फडकवला होता. म्हणुन " अटकेपार झेंडे लावणे " ही म्हण पडली.