शाहिस्तेखान जेव्हा स्वराज्यावर चालून
आला होता आणि लालमहालात
थांबला होता,
तेव्हा छत्रपती शिवरायांनी गनिमी काव्याने
हल्ला करून त्याची बोटे छाटली.
या शाहिस्तेखानाला रोज
डायरी लिहायची सवय होती. त्याचं
'शाहिस्तेखान बुर्जी' नावाचं रेकाँर्ड आहे.
त्यात हा प्रसंग त्याने लिहीलाय. त्यात
एक घटना त्याने नोंदवलीय. तो लिहतो, "
शिवराय आले तसे वाय्रासारखे
लालमहालातून निघून गेले. काही वेळाने
गोंधळ थांबला आणि शाहिस्तेखानाची एक
बहीण धावत धावत त्याच्याकडे आली.
म्हनाली, भाईजान मेरी बेटी गायब है,
मेरी बेटी गायब है!'
त्यावेळी शाहिस्तेखान तिला म्हणाला,'
शिवरायांची माणसं तिला पळवणार
नाहीतच पण जरी त्यांनी पळवली असेल
तरी बेफिक्र राहा.
तो शिवीजीराजा पोटच्या लेकीसारखीच
तिची काळजी घेईल !'
कोण विश्वास
दुश्मनालाही महाराजांच्या चारीत्र्यावर !
अर्थात ती मुलगी तिथेच एका पिंपात लपून
बसली होती. नंतर ती सापडली.
मित्रांनो आज
या समाजाला या चारीत्र्यवान
महापुरूषाच्या आदर्शाची खरी गरज आहे.
॥ जय शिवराय ॥
आला होता आणि लालमहालात
थांबला होता,
तेव्हा छत्रपती शिवरायांनी गनिमी काव्याने
हल्ला करून त्याची बोटे छाटली.
या शाहिस्तेखानाला रोज
डायरी लिहायची सवय होती. त्याचं
'शाहिस्तेखान बुर्जी' नावाचं रेकाँर्ड आहे.
त्यात हा प्रसंग त्याने लिहीलाय. त्यात
एक घटना त्याने नोंदवलीय. तो लिहतो, "
शिवराय आले तसे वाय्रासारखे
लालमहालातून निघून गेले. काही वेळाने
गोंधळ थांबला आणि शाहिस्तेखानाची एक
बहीण धावत धावत त्याच्याकडे आली.
म्हनाली, भाईजान मेरी बेटी गायब है,
मेरी बेटी गायब है!'
त्यावेळी शाहिस्तेखान तिला म्हणाला,'
शिवरायांची माणसं तिला पळवणार
नाहीतच पण जरी त्यांनी पळवली असेल
तरी बेफिक्र राहा.
तो शिवीजीराजा पोटच्या लेकीसारखीच
तिची काळजी घेईल !'
कोण विश्वास
दुश्मनालाही महाराजांच्या चारीत्र्यावर !
अर्थात ती मुलगी तिथेच एका पिंपात लपून
बसली होती. नंतर ती सापडली.
मित्रांनो आज
या समाजाला या चारीत्र्यवान
महापुरूषाच्या आदर्शाची खरी गरज आहे.
॥ जय शिवराय ॥