हे एक अनेक निसर्गरम्य स्थानांपैकी असे एक निसर्ग रम्य ठिकाण आहे .तेथील घाट चढतांना आजूबाजूच्या निसर्गरम्य परिसर पाहून मन कसे हरवून जाते .वळण -वळणांचे रस्ते व नागमोडी रस्ते हे अतिशय विलोभनीय असून पुढील रस्ते तर दाट झाडांनी कसे अगदी हिरवेगार वाटतात.मधेच एखादी दरी दिसली कि डोळे कसे घट्ट बंद करावे असे वाटते . महाबळेश्वरची खासियत म्हणजे मुंबई ठिकाण तेथून सूर्यास्ताची एक आगळीवेगळीशोभा दिसते शिवाय परतीच्या उतारावरची सुंदर हिरवळ जशी सूर्य सारखी कुणीतरी हिरवागार गालीचा पसरवला आहे .