कर्जत स्टेशन पासून 26 कीलोमीटर
आणि नेरळ स्टेशन वरून 24 किलो मीटर अंतरा वरील
सोलानपाडा डॅम वर बनविण्यात आलेला हां
धबधबा अतिशय सुरक्षित तितकाच् सुंदरआहे.लहान मुलाना देखील निर्धोक पणे
पाण्यात डुंबण्याचा आनंद या ठिकाणी घेता येतो.सह कुटुंब एक दिवसाची पावसाळी सहल करायची असेल तर हे
एक उत्तम ठिकाण आहे.स्वतः ची गाडी नसेल तर नेरळ
स्टेशन वरून दर पंधरा
मिनिटांनी कशेळे पर्यंत जाणाऱ्या आणि कशेळे
येथून जांबरुग् कड़े जाणाऱ्या मिनीडोअर रिक्षाने येथे सहज
पोहचता येते.त्या ठिकाणी गेल्या नंतर आणि तेथील
सृष्टि सौंदर्य पाहिल्या नंतर येथून परत फिरायला मनच होत नाही.
! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Friday, 9 June 2017
सोलानपाड़ा धबधबा
वसईचा किल्ला
हा महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातीलवसईजवळ असणारा एक भुईकोट किल्ला असून तो समुद्रकिनाऱ्यालगत बांधलेला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.
#VasaiFort #FortBassein #FaktaMarathi
Subscribe to:
Posts (Atom)