! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Friday, 9 June 2017

सोलानपाड़ा धबधबा

कर्जत स्टेशन पासून 26 कीलोमीटर
आणि नेरळ स्टेशन वरून 24 किलो मीटर अंतरा वरील
सोलानपाडा डॅम वर बनविण्यात आलेला हां
धबधबा अतिशय सुरक्षित तितकाच् सुंदरआहे.लहान मुलाना देखील निर्धोक पणे
पाण्यात डुंबण्याचा आनंद या ठिकाणी घेता येतो.सह कुटुंब एक दिवसाची पावसाळी सहल करायची असेल तर हे
एक उत्तम ठिकाण आहे.स्वतः ची गाडी नसेल तर नेरळ
स्टेशन वरून दर पंधरा
मिनिटांनी कशेळे पर्यंत जाणाऱ्या आणि कशेळे
येथून जांबरुग् कड़े जाणाऱ्या मिनीडोअर रिक्षाने येथे सहज
पोहचता येते.त्या ठिकाणी गेल्या नंतर आणि तेथील
सृष्टि सौंदर्य पाहिल्या नंतर येथून परत फिरायला मनच होत नाही.

वसईचा किल्ला

हा महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातीलवसईजवळ असणारा एक भुईकोट किल्ला असून तो समुद्रकिनाऱ्यालगत बांधलेला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.
#VasaiFort #FortBassein #FaktaMarathi