ईतिहासाची पाने चाळतांना"...
शिवाजी महाराजांच्या गडाला
कुठल्याही देवाचे नाव नाही.
गणपतीचे सुद्धा नाही.......
ज्या मनुस्मृतीने समुद्र
ओलांडू नये असे बंधन
घातले होते त्यांच्याविरूद्ध
शिवाजी महाराजांनी जाऊन
समुद्रात आरमार उभारले.......
गड जिंकल्यावर तीथे सत्यनारायण
कधीच घातला नाही.......
अमावस्या अशूभ मानली जाते.
काही नकली लोकांच्या सांगण्यावरून आपण कुठलेही काम अमावस्याला सुरू करत नाही
पण महाराजांच्या लढाया या अमावस्येच्या राञी व्हायच्या, कारण अंधाराचा फायदा घेऊन
ते गनिमी कावा पद्धतीने लढाया करायचे व जिंकायचे असे कीतीतरी विज्ञानवादी व दैववादाला मुठमाती देणारे उदाहरणे देता येतील.
महाराजांनी दैववाद अंधश्रद्धा
कधीच मानली नाही कारण त्यांचा मेंदूवर व मनगटावर पुर्ण विश्वास होता....😊☺
No comments:
Post a Comment