३ एप्रिल १६८०
चैत्र शुध्द पोर्णिमा शके १६०२
शौर्य, धैर्य, नितीमत्ता, स्वातंत्र्य यांचा ओजस्वी स्त्रोत
असलेले व गुलामगीरीच्या साखळदंडात अडकलेल्या
मानवाला मुक्त करण्यासाठी व ह्या भुतलावर सुवर्ण
स्वराज्य निर्माण करणारे तुमचे आमचे नाही तर ह्या
सकळ त्रिलौक्याचे पालनकर्ते, तारणहार, राजमान्य
राजश्री, अखंड लक्ष्मी अलंकृत, महापराक्रमी,
महाप्रतापी, महाराजाधिराज श्रीमंत शिवछत्रपती
महाराज हे सर्व त्रिलौक्याला पोरके करुन अनंतात
विलीन झाले. ज्यांच्या उपकाराची परत पेढ
आपण आजन्म करु शकत नाही.
अशा या युगपुरुषाला मानाचा त्रीवार मुजरा.
बीजे एक. वादळ
चैत्र शुध्द पोर्णिमा शके १६०२
शौर्य, धैर्य, नितीमत्ता, स्वातंत्र्य यांचा ओजस्वी स्त्रोत
असलेले व गुलामगीरीच्या साखळदंडात अडकलेल्या
मानवाला मुक्त करण्यासाठी व ह्या भुतलावर सुवर्ण
स्वराज्य निर्माण करणारे तुमचे आमचे नाही तर ह्या
सकळ त्रिलौक्याचे पालनकर्ते, तारणहार, राजमान्य
राजश्री, अखंड लक्ष्मी अलंकृत, महापराक्रमी,
महाप्रतापी, महाराजाधिराज श्रीमंत शिवछत्रपती
महाराज हे सर्व त्रिलौक्याला पोरके करुन अनंतात
विलीन झाले. ज्यांच्या उपकाराची परत पेढ
आपण आजन्म करु शकत नाही.
अशा या युगपुरुषाला मानाचा त्रीवार मुजरा.
बीजे एक. वादळ
No comments:
Post a Comment