मिञहो तूम्ही समजदार अहात ॥
॥ सूजान अहात तूम्हाला चांगले वाईट सगळे समजते ॥
॥ म्हणूनच सांगतो मतदान करा फरक पडतो ॥
॥पण अशा ऊमेदवाराला मतदान करा जो शिक्षित तसेच सूशिक्षित असेल ॥
॥ त्याच्या वर कूठलाही गूनहा नसावा व काहीतरी बद्दल करण्याची त्याची ईच्छा असावी ॥
॥ तूमचे मतदान या महाराष्ट्रचे भविष्य बदलू शकतो म्हणूच सांगतो मतदान योग्य माणसाला करा ॥
॥ धन्यवाद ॥ फक्त बीजे ॥
No comments:
Post a Comment