झालेल्या इतिहासाची आठवण करण्यापेक्षा आपण एक संकल्प करूयात की ज्या शिवरायांनी पूण॔ आयुष्य या मराठी मातीसाठी खच॔ केलं त्या शिवरायांचं अखंड महाराष्ट्राचे सप्न पूण॔ करूया .
त्या शिवाय आपणाला या महाराष्ट्रात कोणी खाणार नाही , या महाराष्ट्रात परकिय लोक ईतक्या प्रमाणात झाले अहेत की , आपल्या महाराष्ट्रीयन माणसाच्या हाताला कामधंदा सूधा भेटणे मूशकिल झाले आहे म्हणूनच म्हणतो चला ऊठा आणि घडवा महाराष्ट्र महाराजां च्या सप्नातला
! " जय भवानी " !
! " जय शिवाजी " !
! " जय महाराष्ट्र " !
त्या शिवाय आपणाला या महाराष्ट्रात कोणी खाणार नाही , या महाराष्ट्रात परकिय लोक ईतक्या प्रमाणात झाले अहेत की , आपल्या महाराष्ट्रीयन माणसाच्या हाताला कामधंदा सूधा भेटणे मूशकिल झाले आहे म्हणूनच म्हणतो चला ऊठा आणि घडवा महाराष्ट्र महाराजां च्या सप्नातला
! " जय भवानी " !
! " जय शिवाजी " !
! " जय महाराष्ट्र " !
No comments:
Post a Comment